सन २०१९... सरत्या वर्षा अखेर समतावादी विचारसरणी असलेल्या काहीनी एकत्रित येऊन "मनुस्मृती" पुस्तकांच्या प्रतींचे दहन केले. स्वता:ला पुरोगामी विचारसरणीचे समजणारे काही महानुभावी स्वता:ला मनुविचाराना आपला आदर्श मानुन समाज मनावर लादण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रवृत्तीच्या विरोधात एक अग्रेसर मोहिम डिसेंबर अखेरला महाराष्ट्रात पुढे सरसावली. समाजवादी विचारधारेतील काही जनमाणसानी 'नमके काय … [Read more...] about एक होकार सावित्रीला
POLITICS
भारत देशाचे माझी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जी अब्दुल कलाम यांनी पाहिलेले इंडिया २०२० स्वप्न कितपत पूर्ण झाले?
इस्रोच्या महत्वाच्या शास्त्रज्ञातील एक महत्वाचे नाव, मिसाईल मॅन म्हणजे डॉ.कलाम होत. कलाम यांनी भारतभरातील तरुणांना, शाळकरी मुलांना शास्त्रीय दृष्टीकोनाची जी प्रेरणा दिली ती प्रचंड होती. आजही त्यांचे विचार तरुणांना, शालेय विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ बनण्यासाठी, काहीतरी वेगळ, देशहितात काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा देतात. कलाम हे स्वतः वक्तशीरपणा, साधेपणा, देशहितासाठी झपाटलेले … [Read more...] about भारत देशाचे माझी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जी अब्दुल कलाम यांनी पाहिलेले इंडिया २०२० स्वप्न कितपत पूर्ण झाले?
जेएनयू विद्यार्थी अंदोलन भारतभरतील विद्यार्थ्याना प्रेरित करेल का
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या अंदोलनाने शिक्षणव्यवस्थेतील प्रश्न किती मोठ्या प्रमाणावर आहेत? तसेच ते सोडवण्याचे का गरजेचे आहे हे समजते. याच बरोबर अंदोलनामुळे जगातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क समजले किंवा पुन्हा एकदा अधोरेखित झाले. जेएनयू मध्ये सुरू झालेले अंदोलन विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या लढ्याची मशाल बनत आहे. प्रत्येक … [Read more...] about जेएनयू विद्यार्थी अंदोलन भारतभरतील विद्यार्थ्याना प्रेरित करेल का
सब घोडे बारा टक्के महाराष्ट्र विभानसभा निवडणूक२०१९ निकाल आणि सत्ता नाट्य
भाजपने जे पेरले तेच उगवले नमस्कार मित्रांनो, २०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुक, सत्तासंघर्ष आणि सत्ता नाट्य आपण सर्वांणी उघड्या डोळ्यांनी पाहिलं राजकरणात कोणी धुतल्या तांदळाचं नसतं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. या निवडणुकीमध्ये ज्या सत्तासंघर्षाची सुरावत भारतीय जनता पक्षाने आपली तत्व सोडून ( राजकरणात तत्व नसतात, किंवा या तत्त्वांचा वापर हा सत्ता मिळवण्याचा हेतूनेच … [Read more...] about सब घोडे बारा टक्के महाराष्ट्र विभानसभा निवडणूक२०१९ निकाल आणि सत्ता नाट्य
महाराष्ट्र विधानसभा २०१९ जनतेचा कौल
महाराष्ट्र विधानसभा २०१९ चालू वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या भरगोस यशानंतर महाराष्ट्र विधानसभेतील निवडणुकीत भाजपच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. राजकीय वातावरण निर्मिती करण्यात सत्ताधारी भाजप यशस्वी झाला होता. वरवर पाहता युतीला भरगोस यश मिळणार असं चित्र दिसत होत. कारण विरोधी पक्षात असलेल्या दिग्गज नेत्यांची भरती भाजपा आणि शिवसेनेने करण्याचा सपाटा सुरु होता. पाच वर्ष … [Read more...] about महाराष्ट्र विधानसभा २०१९ जनतेचा कौल