Desh Bhakti Kavita
Desh Bhakti Kavita देशभक्ति कविता
Desh Bhakti Kavita
असा भारत हवाय
जिथे सगळ्यांची जात ही भारतीय असेल
धर्म देशप्रेम
उच्च नीच भेद भाव सीमा पार असेल
नातं असेल भारतीयत्वाच
सुख शांती समाधान मिळेल
शत्रूचा थरकाप उडवील एवढी विचारांना धार असेल
प्रत्येक भारतीयाचा अन्यायावर होणारा वार असेल
जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात भारताविषयी आदर असेल
अभिजित हजारे
Desh Bhakti Kavita देशभक्ति कविता
Leave a Reply