Marathi Nibandh Shetkari Farmer जय जवान जय किसान असं श्री लाल बहादुर शास्त्री म्हणाले होते पण याच शेतकऱ्याची व्यथा एकूण तुमचे मन दु:खी झाल्याशिवाय राहणार नाही. याच जगाच्या पोशिन्द्याला आज आत्महत्या करण्याची वेळ का आली? स्वतः दिवस रात्र शेतात राबणारा माझा शेतकरी प्रेमाने, मनापासून संपूर्ण बळ एकवटून पिक घेतो. कधी दुष्काळ, कधी अतीवृष्टी, ही निसर्गनिर्मित संकटे त्याचापुढे कायम आ … [Read more...] about Marathi Nibandh Shetkari Farmer