अनेकदा आक्रमणे झाली पुरंदर स्वराज्याच्या ताब्यातून गेला पण छत्रपतींनी पुरंदर किल्ला पुन्हा का जिंकला किल्ल्याचे राजकीय भौगोलिक महत्व जाणून घ्या भुलेश्वर, वज्रगड कात्रज घाट हे पुरंदर किल्ल्याच्या जवळ आहेत. तसेच पुरंदरच्या चौफेर माच्या आहेत स्वराज्याचे पहिले युवराज आणि दूसरे छत्रपति संभाजी महाराज यांचे जन्मस्थळ असणारा पुरंदर. पुरंदर किल्ला माहिती इतिहास मराठी Purandar Fort … [Read more...] about पुरंदर किल्ला राजकीय भौगोलिक दृष्ट्या इतका महत्वाचा का होता जाणून घ्या